श्री शिवराज्याभिषेक सोहळा🚩🚩
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक:
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्ववानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्ठान्नाचे जेवण असे. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले.
त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवर्शन केले. देवके दर्शन घेतले, पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडवरील]] प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाभट्टांना ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७००० होन दक्षिणा दिली.
दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या.
६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील]] आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासदबखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजानाआशीर्वाद दिला. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.
Hindi Translation:
शिवाजी महाराज का राज्याभिषेक:
राज्याभिषेक हॉल को हिंदू परंपरा के अनुसार 32 ओम के साथ सजाया गया था। सबसदाबखर के अनुसार, सोने की पत्ती के साथ 32 मानस का स्वर्ण (14 लाख रुपये मूल्य का) का भव्य सिंहासन था। शिवाजी महाराज सिंहासन पर चढ़े। सोलह स्वस्ति ने उन्हें लहराया। ब्राह्मणों ने मंत्रों का जोर से जप किया। प्रजनी ने महाराजा को आशीर्वाद दिया। ‘शिवराज की जय’ की घोषणा की गई सोने और चांदी के फूल बिखरे हुए थे। आकाश विभिन्न पर्क्यूसिस्टों के जयकारों से भरा था। नियोजित के अनुसार प्रत्येक किले से बंदूकें निकाल दी गईं। मुख्य पुजारी गगभट्ट ने आगे आकर राजा के सिर पर मोती की एक माला रखी और उसे 'शिवछत्रपति' कहा। राजा शिवाजी महाराज ने सभी लोगों को उपहार के रूप में बहुत सारे पैसे दिए। उन्होंने कुल सोलह प्रकार के दान किए। उसके बाद, विभिन्न मंत्रियों ने सिंहासन पर जाकर राजा का अभिवादन किया। इस अवसर पर छत्रपति ने विभिन्न पदों, नियुक्ति पत्रों, धन, घोड़ों, हाथियों, रत्नों, कपड़ों, हथियारों का दान किया। यह सब सुबह आठ बजे तक समाप्त हो गया। समारोह के अंत में, शिवाजी महाराज जगदीश्वर के मंदिर में पहली बार एक सुंदर घोड़े पर सवार हुए। वहां से, वे हाथियों पर सवार हुए और रायगढ़ में मार्च किया। अन्य दो हाथियों का प्रतिनिधित्व सेना द्वारा जरीपटका और भगवा झंडे के साथ किया गया था। अष्टप्रधान और अन्य सैनिकों द्वारा आरोपित। जब रायगढ़ में जुलूस निकल रहा था, तब आम लोगों ने फूल, खुरपी, बिखरा हुआ और लहराते हुए दीपक फैलाए। रायगढ़ के विभिन्न मंदिरों का दौरा करने के बाद, महाराज महल में लौट आए।
छत्रपति शिवाजी राजे भोसले की ताजपोशी की तैयारियां कई महीने पहले शुरू हो गई थीं। राज्याभिषेक के लिए कोई निश्चित परंपरा नहीं थी। कुछ विद्वानों ने राजनीति पर प्राचीन परंपराओं और ग्रंथों से अभ्यास का अध्ययन किया है। भगवान शिव के राज्याभिषेक के लिए देश भर के ब्राह्मणों को आमंत्रित किया गया था। रायगढ़ में लगभग एक लाख लोग जमा हुए थे। उनके रहने की व्यवस्था चार महीने तक अच्छी रही। हर दिन वे एक मिठाई भोजन करते थे। सरदार राज्य के धनवान गणमान्य व्यक्ति। समारोह में अन्य राज्यों के प्रतिनिधि, विदेशी व्यापारी और आम जनता सभी उपस्थित थे। शिवाजी महाराज हर दिन एक धार्मिक अनुष्ठान और संस्कार में डूबे हुए थे। राजा शिवाजी ने सबसे पहले अपनी मां जीजाबाई का अभिवादन किया। उनका आशीर्वाद लिया।
उसके बाद, महाराज ने विभिन्न मंदिरों का दौरा किया। देवके ने दर्शन किए, पूजा की और 12 मई 1674 को रायगढ़ लौट आए। वह भवानी माता के दर्शन करने तुलजापुर नहीं जा सके। इसलिए चार दिन बाद वह प्रतापगढ़ में देवी भवानीमाता को देखने गया। उस समय, भवानी ने अपनी माँ को एक सोने का छत्र चढ़ाया। 21 मई को, वह फिर से रागायगादा में धार्मिक अनुष्ठानों में लगे। महाराज ने 28 मई को तपस्या की और जनेव धारण किया। अगले दिन उसने दो रानियों के साथ दोबारा विवाह किया। उस समय, गगभट्ट को 7,000 सम्मान और अन्य सभी ब्राह्मणों को 17,000 सम्मान दिए गए थे।
अगले दिन राजा का सोना, चांदी, तांबा, जस्ता, टिन, सीसा, और लोहा सात अलग-अलग धातु बन गए। इसके अलावा, आपको कपड़े, कपूर, नमक, नाखून, मसाले, मक्खन, चीनी, फल आदि मिले।
6 जून, 1674 को उन्हें ताज पहनाया गया। इस दिन सुबह उठकर मंत्रों का जाप करते हैं और अनुष्ठान के साथ स्नान करते हैं, देवता को याद करते हुए, राज्याभिषेक शुरू हुआ। गगभट्ट और अन्य ब्राह्मणों को भी इस समय गहने और कपड़े भेंट किए गए थे। इस समय शिवाजी महाराज सफेद कपड़े पहने हुए थे। उसके गले में फूलों की माला थी। राज्याभिषेक के दो मुख्य समारोहों में राजा का अभिषेक और सिर पर छत्र का धारण करना था। शिवाजी महाराज को सोने से ढंके हुए एक मंच पर बैठाया गया, दो फीट लंबे और दो फीट चौड़े, सोराबाई, जो एक साड़ी पहने हुए थीं, दूसरे मंच पर बैठी थीं, जबकि बालसंभाजी राजे थोड़ा पीछे बैठे थे। अष्टप्रधानों के आठ प्रमुख गंगा जैसी विभिन्न नदियों से लाई गई पानी की टंकियों के साथ खड़े हैं। उसके बाद उनका शिवाजी महाराज द्वारा अभिषेक किया गया। उस समय आकाश में मंत्रों का जाप और विभिन्न धुनें सुनाई देती थीं। सोलह सुवासिनियों ने पंचरती लहराई। इसके बाद शिवाजी महाराज ने लाल वस्त्र पहने। उन्होंने गहने और गहने पहने थे। उन्होंने गले में फूलों की एक माला पहनी थी। शाही मुकुट पहने हुए। अपनी ढाल, तलवार और धनुष की पूजा की। मुहूर्त के समय, वह सिंहासन कक्ष में प्रवेश किया।
English Translation:
Accession of Shivaji Maharaj:
Chhatrapati Shivaji Raje Bhosle's coronation preparations began several months ago. There was no fixed tradition for the coronation. Some scholars have studied practice from ancient traditions and texts on politics. Brahmins from all over the country were invited for the coronation of Lord Shiva. About one lakh people had gathered in Raigad. Their stay was good for four months. Every day they used to have a sweet meal. Wealthy dignitaries of the Sardar State. Representatives of other states, foreign traders and general public were all present at the ceremony. Shivaji Maharaj was immersed in a religious ritual and rite every day. King Shivaji first greeted his mother Jijabai. Took his blessing.
After that, Maharaj visited various temples. Devke appeared, worshiped and returned to Raigad on 12 May 1674. He could not go to Tuljapur to see Bhavani Mata. So four days later he went to see Goddess Bhawanimata in Pratapgarh. At that time, Bhavani offered a gold umbrella to his mother. On 21 May, he again engaged in religious rituals at Ragayagada. Maharaj performed penance on May 28 and wore janev. The next day she remarried with two queens. At that time, Gagabhatta was given 7,000 honors and all other Brahmins 17,000.
The next day the king's gold, silver, copper, zinc, tin, lead, and iron became seven different metals. Apart from this, you get clothes, camphor, salt, nails, spices, butter, sugar, fruits etc.
He was crowned on 6 June 1674. On this day, getting up in the morning and chanting mantras and bathing with rituals, the coronation began, remembering the deity. Gagabhatta and other Brahmins were also presented with ornaments and clothes at this time. At this time Shivaji Maharaj was wearing white clothes. There was a garland of flowers around his neck. The two main ceremonies of the coronation were the consecration of the king and the wearing of a parasol on his head. Shivaji Maharaj was seated on a platform covered with gold, two feet long and two feet wide, Sorabai, who was wearing a sari, was seated on the other platform, while Balambhaji Raje sat a little behind. The eight heads of the Ashtapradhanas stand with water tanks brought from various rivers like the Ganges. He was then anointed by Shivaji Maharaj. At that time, chanting of mantras and various tunes were heard in the sky. Sixteen Suvasenis waved the punch. After this Shivaji Maharaj wore red clothes. He wore ornaments and ornaments. He wore a garland of flowers around his neck. Wearing a royal crown. Worshiped his shield, sword and bow. At the time of the Muhurta, he entered the throne room.
The coronation hall was decorated with 32 ohms according to Hindu tradition. According to Sabsadbakhar, there was a grand throne of 32 manas of gold (worth 14 lakh rupees) with a gold leaf. Shivaji Maharaj ascended the throne. Sixteen Swasti waved to him. The Brahmins chanted the mantras aloud. Prajni blessed the Maharaja. The gold and silver flowers were scattered, announcing 'Shivraj ki Jai'. The sky was filled with cheers from various percussionists. Guns were fired from each fort as planned. The chief priest Gagabhatta came forward and placed a garland of pearls on the head of the king and called him 'Shiv Chhatrapati'. King Shivaji Maharaj gave a lot of money as a gift to all the people. He made a total of sixteen types of donations. After that, various ministers went to the throne to greet the king. On this occasion, Chhatrapati donated various posts, appointment letters, money, horses, elephants, gems, clothing, weapons. It all ended by eight o'clock in the morning. At the end of the ceremony, Shivaji Maharaj rode a beautiful horse for the first time to the temple of Jagadishwar. From there, they rode elephants and marched into Raigad. The other two elephants were represented by the army with Jaripatka and saffron flags. Accused by Ashtapradhan and other soldiers. When the procession was going out in Raigad, the common people spread flowers, spines, scattered and waving lamps. After visiting various temples of Raigad, Maharaj returned to the palace.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Comments
Post a Comment